इतिहास सराव पेपर
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: इतिहास सराव पेपर 208
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
इतिहास सराव पेपर 208
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsरयतवारी महसूल पद्धती लागू असणारे क्षेत्र होते –
1) मद्रास प्रांत 2) मुंबई प्रांत 3) पूर्व बंगाल
4) आसाम 5) कुर्गCorrect
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsब्रिटिश शासनाच्या दरम्यानच्या काळात भारतामध्ये उद्योगाचा स्वतंत्र विकास झाला नाही, कारण ——–
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारिक मक्तेदारी कोणत्या कायद्याने समाप्त करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsदुष्काळ नियंत्रण व दुष्काळ पीडितांना सहाय्य देण्याच्या हेतुने भारत सरकारने दुष्काळ संहिता केव्हा लागू केला ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारतामध्ये रेल्वेच्या निर्माणाचे कारण होते –
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारतीय अर्थतज्ञांमध्ये सहभागी आहेत –
1) दादाभाई नौरोजी 2) आर.सी. दत्त 3) एम.जी. रानडे
4) धनंजय गाडगीळ 5) गो.कृ. गोखले 6) के.टी. शाहCorrect
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsद इकोनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsकोणत्या रेल्वे कंपनीने भारतामध्ये प्रथमतः रेल्वे सेवा सुरू केली ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points19) रयतवारी पद्धती संदर्भात, खालील विधानांचा विचार करा.
1) शेतकऱ्याकडून महसूल थेट सरकारला दिला जाई.
2) जमिनीचा मालकी हक्क शेतकऱ्याकडे होता.
3) कर निर्धारणापूर्वी भूमिचे सर्व्हेक्षण केले जाई.
वरीलपैकी सत्य विधान / विधाने निवडा.Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsवायकोम सत्याग्रह 1924-25 कोठे चालू होता ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsअंबा मंदीर प्रवेशाचा सत्याग्रह कोठे झाला ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsदलित, शोषितांवरील अन्याय दूर करण्यासाठी कोणी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsदलितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे वृत्तपत्र कधी सुरू केले ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points1920 साली भरलेल्या माणगावचे अध्यक्ष कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsदक्षिण भारतात चालणाऱ्या श्री नारायण धर्म परिपालन योगम आंदोलनाचे प्रणेने कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsबिरसा मुंडाच्या नेतृत्वाखाली मुंडांनी कधी विद्रोह केला ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसंथाळांनी कोणत्या इंग्रजी कमांडरला पराभूत केले ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसतीप्रथा निर्मुलनासाठी कोणत्या सुधारकाने विशेष प्रयत्न केले ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसतीप्रथा प्रतिबंध कायद्याच्या समर्थनार्थ चाललेल्या सहीच्या मोहिमेत कोणत्या मराठी समाजसुधारकाने सही केली होती ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकोणत्या समाजसुधारकाचा मृत्यु भारताबाहेर झाला होता ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमहाराष्ट्र प्रार्थना समाजाची शाखा कोणाच्या प्रेरणेमुळे झाली ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsथियासाफिकल सोसायटीने कधी व कोठे भारतातील मुख्य कार्यालय स्थापन केले ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsआर्य समाजाची स्थापना दयानंद सरस्वतीने कधी केली ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsआर्यसमाज कशाच्या विरुद्ध होता ?
1) जातीभेद 2) कर्मकांड 3) वर्णव्यवस्था 4) राष्ट्रप्रेमCorrect
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsयुवा बंगाल आंदोलनाचे नेता कोण होते ?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
इतिहास सराव पेपर