राज्यशास्त्र सराव पेपर
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: राज्यशास्त्र सराव पेपर 184
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
राज्यशास्त्र सराव पेपर 184
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsपुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) १९३४ साली एम. एन. रॉय यांनी सर्वप्रथम भारतासाठी एक घटनासभा असावी अशी मागणी केली.
ब) शेवटी क्रिप्स मिशन मधील तरतुदीनुसार भारताची घटनासभा अस्तित्वात आली.
क)घटनासभेची एकूण सदस्य संख्या ३८९ एवढी होती.
(ड) घटनासभेच्या एकूण सदस्यापैकी २९६ सदस्य ब्रिटिश भारतातून होते.Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsघटनासभेचा एक सदस्य साधारणपणे किती लोकांचे प्रतिनिधित्व करित होता.
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsघटनासभेच्या पहिल्या बैठकीस (९ डिसेंबर १९४६) रोजी कोणकोणत्या देशाने घटनसभेस उद्देशून घटनानिर्मितीसाठी सदिच्छा संदेश (Good will Message) पाठविले होते.
अ) अमेरिका
ब) चीन
क) ऑस्ट्रेलियाCorrect
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsपुढील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा.
अ)घटनासभेच्या एकूण आठ बृहद / प्रमुख समिती (major committees) होत्या.
ब) संघ अधिकार समिती, राज्यांशी वाटाघाटीविषयक समिती व संघ घटना समिती या तिन्ही समितींचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू हे होते.
क)मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष सरदार पटेल होते.Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsपुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ)मसुदा समितीची स्थापना स्वातंत्र्यानंतर करण्यात आली.
ब) मसुदा समितीमध्ये एकूण आठ सदस्य होते व त्यामध्ये एकही महिला सदस्य नव्हती.
क) मसुदा समितीमध्ये बी.एल. मित्तर यांच्या आजारीपणामुळे टी.टी.कृष्णमचारी यांची नियुक्ती करण्यात आली.
ड) मसुदा समितीमध्ये डी.पी.खेतान यांच्या मृत्यूमुळे एन. माधवराव यांची नियुक्ती करण्यात आली.Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsउद्दिष्टविषयक ठरावामध्ये पुढीलपैकी कोणकोणत्या बाबींचा समावेश होता
अ)भारतात समाविष्ट होणाऱ्या सर्व भूप्रदेशांचा मिळून एक राज्यांचा संघ बनेल.
ब) भारत एक सार्वभौम व प्रजासत्ताक राज्य असेल.
क) भारतामध्ये समाविष्ठ होणाऱ्या भूप्रदेशास स्वायत्तताअसेल. तसेच शेष अधिकार राज्यांना प्राप्त होतील.
ड) सार्वभौम व स्वतंत्र भारताची सर्व अधिकारिता जनतेमध्ये निहित असेल.Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsभारत स्वातंत्र्य कायदा, १९४७ नुसार घटनासभेमध्ये पुढीलपैकी कोणकोणते बदल झाले ?
अ) आपली घटनासभा पूर्ण सार्वभौम बनली.
ब) घटनासभा एक कायदेमंडळ म्हणूनही कार्य करू लागली.
क) घटनासभेची एकूण सदस्यसंख्या ३८९ वरून २९९ पर्यंत कमी झाली. त्यामध्ये संस्थानिकाकडून नामनिर्देशित सदस्य संख्या ७३ पर्यंत कमी झाली.Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsघटनेचा अंतिम कच्चा मसुदा घटनासभेमध्ये पुढीलपैकी कोणी मांडला.
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsघटना अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर लगेच पुढीलपैकी कोणते कायदे रद्द झाले.
अ) भारत स्वातंत्र कायदा, १९४७
ब) भारत सरकार कायदा, १९३५
क)प्रिव्ही कॉन्सिल अधिकारक्षेत्र रद्दबातल कायदा, १९४९Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsघटना अंमलबजावणीपूर्वी, २६ नोव्हेंबर १९४९ ला कोणकोणत्या कलमांची अंमलबजावणी सुरू झाली होती.
अ) कलम ५ ते ९ ब) कलम ६०
क) कलम ३२४ ड) कलम ३६६, ३६७
ई) कलम ३६८ व ३६९Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsस्वातंत्र्यानंतर घटनासभेमधील ब्रिटिश प्रांतासाठी मिळालेल्या जागा व संबंधित प्रांत यांच्या जोड्या लावा.
प्रांत जागा
अ) मद्रास i) ४९
ब) बॉम्बे ii) २१
क) संयुक्त प्रांत iii) १९
ड) पश्चिम बंगाल iv) ५५Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsघटनासभेचे पहिले अधिवेशन कोणत्या काळात पार पडले.
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsपुढील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा.
अ)घटनासभेचे एकूण ११ अधिवेशने पार पडली.
ब) शेवटचे अधिवेशन २६ नोव्हेंबर १९४९ ते २४ जानेवारी १९५० पर्यंत चालले.
क) घटनासभेच्या पहिल्या अधिवेशनात उद्दिष्टविषयक ठराव मांडण्यात आला.Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsघटनासभा म्हणजेच काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच भारत अशी टिका घटनासभेबाबत कोणी केली.
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsमाउंटबॅटन प्लॅन संमत होण्यापूर्वी पुढीलपैकी कोणकोणत्या संस्थानांनी घटनासभेमध्ये भाग घेतला.
अ) बडोदा ब) पटियाला
क) रेवा ड) जयपूर
इ) उदयपूर ई) बिकानेरCorrect
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsपुढीलपैकी कोणकोणत्या पक्षाला घटनासभेत एकच जागा मिळाली होती ?
अ) कृषक प्रजापक्ष
ब) कम्युनिस्ट पक्ष
क) युनॅनिस्ट पार्टी
ड) शेड्युल्ड कास्ट फेडेरेशन
(इ) युनॅनिस्ट शेड्युल्डCorrect
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsपुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) स्वातंत्र्यानंतर घटनासभेत संस्थानिकांचे प्रतिनिधी वगळता अल्पसंख्यांकाना ३७ टक्के जागा देण्यात आल्या.
ब) घटनासमितीचे कामकाज पार पाडण्यासाठी जवळपास २२ समिती स्थापन केल्या होत्या.
क) घटना समितीची ११ अधिवेशने झाली त्यामध्ये प्रत्यक्ष कामकाजाचे जवळपास १६५ दिवस होते.Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsघटनासभेचे सचिव म्हणून कोणी कार्य केले?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsघटनासभेचे कायदेविषयक सल्लागार सर बी. एन. राव यांच्याबदल पुढील विधानांचा विचार करा.
अ) ११ डिसेंबर १९४९ रोजी घटनासभेच्या सदस्यांनी सर बी. एन. राव यांची घटनासभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून निवड केली.
ब) भारतीय घटनेचा पहिला मूळ कच्चा मसुदा सर. बी. एन राव यांनीच बनविला होता.
क) सर बी.एन. राव यांची नंतर हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधिश म्हणून नियुक्ती झाली होती.Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsभारत स्वातंत्र्य कायदयानुसार ‘घटनासभा’ हीच भारताचे कायदेमंडळ म्हणून कार्य करेल अशी तरतुद केली गेली. तर घटनासभेची सर्वप्रथम कोणत्या दिवशी एक कायदेमंडळ म्हणून बैठक भरली गेली व त्याच दिवशी ग.वा.मावळणकर यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली.
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsघटनासभेच्या कार्यालयीन शिक्कयावर (seal of the constituent Assembly) पुढीलपैकी कोणकोणत्या प्राण्याचे चित्र आहे ?
अ) घोडा ब) सिंह
क) बैल ड) हत्तीCorrect
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsघटनासभेच्या एकूण अकरा अधिवेशनापैकी स्वातंत्र्यपूर्वकाळात किती अधिवेशने झाली?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsघटनानिर्मिती करण्यासाठी एकूण किती खर्च किती आला.
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsघटनासभेबदल पुढील विधानांचा विचार करा.
अ) घटनासभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला तसेच संस्थानिकही सभेपासून दूर राहिले त्यामुळे पहिल्या बैठकीस केवळ २११ सदस्य उपस्थित होते.
ब) घटनासभेस दोन पूर्णवेळ उपाध्यक्ष असावेत असे ठरले होते.
क) डॉ. राजेंद्र प्रसाद यांची घटनासभेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली होती.Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsघटनासभेत सर्वाधिक दुरूस्त्या सुचविणारे सदस्य कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsडॉ. बाबासाहेब आंबेडकर घटनासभेवर सुरूवातीस कोणत्या प्रांतातून निवडून आले होते.
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points“Drafting committee”ला उपाहासात्मकपणे “Drifting committee” असे कोणी संबोधले. ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsघटनासभेतील कोणते सदस्य अध्यक्षीय लोकशाही व पुर्ण सत्ता विभाजनाचे समर्थक होते.
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsभारताची घटनासभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला होता.
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 points९ डिसेंबर रोजी घटनासभेचे पहिले अधिवेशन सकाळी ११ वाजता सुरू झाले. त्यावेळी हंगामी अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा यांची ओळख कोणी करून दिली.
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsयोग्य कथन ओळखा
अ) पृथकरणीयतेचा सिद्धांत निर्धारित करतो कि, एखादा संपूर्ण कायदा अथवा त्याचा काही भाग संविधानाच्या विरुद्ध
ब) विकसनशील निवर्चनाचा सिद्धांत हा संविधानाचे निर्वचन करतांना सतत परिवर्तनशील सामाजिक – विधिविषयक धनानात ठेवतोCorrect
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsखालील पैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsकोणत्या अल्पसंख्यांक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या स्तोत्राबाबतच्या खालील विधानांचा विचार करा
अ) संसदीय लोकशाही = ब्रिटिश राज्यघटना
ब) संघराज्य = अमेरिकेची राज्यघटना
क) मार्गदर्शक तत्वे = आयर्लंडची राज्यघटना
ड) सामायिक सूची = ऑस्ट्रेलियाची राज्यघटना
आता बरोबर असलेल्या विधानांची निवड कराCorrect
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsखालील पैकी कोण संविधान सभेच्या सदस्यां होत्या
अ) विजया लक्ष्मी पंडित
ब) सुब्बलक्ष्मी
क) सुचेता कृपलानी
ड) सरोजनी नायडूCorrect
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsभारतीय संविधान हे ‘ भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्रावर (अनुच्छेद १९ ) (१) (a) वाजवी बंधने घालू शकते
अ) न्यायालयाचा अवमान
ब) अल्पसंख्यांकांचे संरक्षण
क) प्रदेशांची मित्रत्वाचे संबंध
ड) भारताचे सार्वभौमत्व व अखंडतत्व
इ) सभ्यता अथवा नीतिमत्ता
पर्यायी उत्तरेCorrect
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsमूलभूत अधिकारातील ‘खाजगीपणाचा अधिकार’ कोणत्या कलामांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणासाठी तरतूद केली आहे
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsकायद्यापुढील समानता हा नियम अनिर्बंध नाही. त्याबाबतीत घटनात्मक आणि अन्य अपवाद आहेत . खालीलपैकी कोणते अनुच्छेद १४ ला अपवाद आहेत ?
अ) भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काही विशेष हाक आहेत
ब) संसद सदस्य आणि राज्याच्या विधिमंडळाचे सदस्य यांच्याविरुद्ध त्यांनी अथवा राज्य विधिमंडळात केलेल्या भाषणाबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालविता येत नाही
क) परदेशी दूत आणि राजनीती तज्ञ यांना फौजदारी दाव्याबाबत विशेष हक्क नाहीत तर केवळ दिवाणी दाव्याबत आहेत
ड) अनुच्छेद ३१-C हा अनुच्छेद १४ ला अपवाद आहेCorrect
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsखालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या तरतुदी द्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी हमी मिळते
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsभारताच्या राज्यघटनेच्या _____भागात नागरिकांच्या मूलभूत हक्काविषयी तरतुदी करण्यात आल्या आहेत
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsकोणत्या घटनादुरुस्ती अन्वये ६ ते १४ वयोगटातील बालकांसाठी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क मानला आहे
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsभारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्रांच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsकोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsराज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते / ती विधान / ने योग्य आहे / त ते लिहा
अ) देशात सामाजिक – आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीची तत्वे यात आहेत
ब) या भागात समाविष्ट असलेली तत्वे हि न्यायप्रविष्ट नाहीत
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsयोग्य कथन ओळखा
अ) ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली
ब) ८६ व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये ११ वे कर्तव्ये (K) समाविष्ट करण्यात आलेCorrect
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsमूलभूत कर्तव्यांचा संदर्भात खालील विधाने विचारात घ्या
अ) मूलभूत कर्तव्ये मूळ राज्यघटनेत समाविष्ट नव्हती
ब) १९७६ मध्ये ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे दहा मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली
क) सहा ते चौदा वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या संधींबाबतचे अकरावे कर्तव्य ८६ व्या घटनादुरुस्तीने २००२ साली समाविष्ट करण्यात आले
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
राज्यशास्त्र सराव पेपर