सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 73
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव प्रश्नसंच 73
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points1935 च्या भारत सरकरच्या कायध्यासंदर्भात खलील विधाने लक्षात घ्या: अ )ह्या कायध्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली.ब)फेडरल बँकेची स्थापना ह्या कायध्यानुसार झाली.क)रिझर्व्ह बँकेची स्थापना ह्या कायध्यानुसार झाली.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points15 ऑगस्त 1943 पर्यन्त सुधारित भारत सरकार कायदा,1935 अंतर्गत ………. भाग ……… विभाग विभाग (कलमे) आणि …….. परिशिष्टे होती.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points1935 च्या कायध्यातील पुढीलपैकी कोणत्या तरतुदी अमलात आणल्या नाहीत ? अ) भारतमंडळ रद्द ब) भारतीय संगराज्य क) केंद्रातील द्विदल राज्यपद्धती ड)प्रांतीय स्वायत्तता
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsविधान (A) : भारत सरकार कायदा, 1935 अनुसार शेषाधिकार केंद्रीय विधिमंडळाकडे दिलेले होते. कारण (R) :भारत सरकार कायदा, 1935 अनुसार संघराज्यीय,प्रांतिक आणि समवर्ती अशा तीन सुच्यांमध्ये विषयांची विभागणी केली गेली होती.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. तसेच भारतात केंद्रीय प्रशासन व्यवस्थेची पायाभरणी झाली ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या: अ)1935 च्या कायधद्यान्ववे उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. ब)अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आले आहेत. क)कॅनेडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आले आहेत.वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsगव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट-1935 मधील खालील तरतूद विचारात घ्या. अ) या कायद्याने केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर शीख, भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो-इंडिया यांच्यासाठीही स्वतंत्र प्रतिनिधित्व प्रदान केले. ब)शेषाधिकार हे केंद्र शाशनाकडे सोपविले होते. क) या कायद्याने विधिमंडळाला जबाबदार असलेला ना कोणी सल्लागार अथवा ना कोणती मंत्री परिषद नियुक्त केली गेली.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या. अ) राज्यघटनेतील केंद्र राज्ये यांच्यातील प्रशासकीय संबंध (अनुच्छेद 256),आणीबाणी विषयक तरतुदी (अनुच्छेद-352,353,356) या 1935 च्या कायद्याने जे सुचविले होते तिच्याशी जुळणार्या आहेत. ब) राज्यघटनेतील प्रौढ मताधिकारी संबंधीच्या तरतुदी देखील 1935 च्या कायद्याने जे सुचविले होते त्याच्याशी जुळणार्या आहेत.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकेंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्या घतांनाकारांनी………. कडून घेतली आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारत सरकार कायदा, 1935 प्रमाणे केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा रोजी……….. येथे झाली.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालील विधाने पहा.अ) 1 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक चीनला मान्यता देणारा भारत हा प्रथम देश आहे. ब) संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील चीनच्या कायम सदस्यत्वासाठी भारताने आक्षेप घेतला होता.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारताच्या संविधानाची तत्त्वे/सिद्धांत निर्धारित करण्यासाठी 19 मे 1928 रोजी मुंबईमध्ये संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिति गठित करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्यास्पर्धेचे तत्त्व सर्वप्रथम कोणत्या कायद्यानुसार स्वीकारले गेले ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points1935 च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsब्रिटिश काळात स्वतंत्र निर्वाचन आयोगाची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात होती ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsअयोग्य कथन ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतातील संविधांनातील विविध स्त्रोताशी संबंधित यादी-i व यादी-ii जुळवून दिलेल्या उत्तरातील योग्य पर्याय निवडा. अ) मूलभूत हक्क i) आयर्लंडची राज्यघटना ब)संसदीय लोकशाही ii)अमेरिकेची राज्यघटना क)संसदेचे संयुक्त अधिवेशन iii)ब्रिटिश राज्यघटना ड)राज्याच्या धोरणाची मार्गदर्शन तत्त्वे iv)ऑस्ट्रेलियाची राज्यघटना
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसंविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची निवड ……….. या दिवशी करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा. अ)डॉ. सच्चिदानंद सिन्हा i)उद्दिष्टांचे ठराव ब)डॉ.राजेंद्र प्रसाद ii)घटना परिषदेचे संवैधानिक सल्लागार क)सर.बि.एन.राव iii)घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष ड)जवाहरलाल नेहरू iv)घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsभारतीय स्वातंत्र कायदा-1947 मुळे संविधान सभेच्या स्थांनामध्ये झालेल्या बदलबाबतची खालील विधाने विचारात घ्या : अ) संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. ब)संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली पसंद बनली. क)जेव्हा संविधान सभा विधीमंडळ संस्था म्हणून भरत असे,तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉ.राजेंद्र प्रसाद असते. ड)संविधान सभेची सदस्य संख्या 389 च्या तुलनेने 299 पर्यन्त कमी झाली .
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणती बाब जुळत नाही.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या समुदा समितीचे सदस्य ओळखा.अ)डॉ.राजेंद्र प्रसाद ब)एन.गोपालस्वामी अय्यंगार क)डॉ.के.एस मुन्शी ड)वरील सर्व
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App