औरंगाबाद जलसंपदा विभाग भरती सुरु | Jalsampada Vibhag Aurangabad Bharti 2021

2

जलसंपदा विभाग, औरंगाबाद येथे कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता /सहायक अभियंता श्रेणी – 2 पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव :  कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता /सहायक अभियंता श्रेणी – 2

शैक्षणिक पात्रता – Retired Officer from Water Resources Department

नोकरी ठिकाण – धुळे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, गुण नियंत्रण विभाग, सिंचन भवन परिसर, साक्री रोड धुळे -424002

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

2 Comments
  1. Dipak says

    Most

  2. Dipak says

    My post

Leave A Reply

Your email address will not be published.