राज्यशास्त्र सराव पेपर
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: राज्यशास्त्र सराव पेपर 202
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
राज्यशास्त्र सराव पेपर 202
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsअनिवासी भारतीय नागरिक पात्र असेल –
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या तरतुदीद्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातुन मुलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsनागरिकत्व कायदा-1955 नुसार नागरिकत्व प्राप्तीचे किती मार्ग सांगितले आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 points‘चकमा केस’ ही कोणत्या विषयांशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsघटनानिर्मिती करण्यासाठी एकूण किती खर्च किती आला.
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsघटनासभेबदल पुढील विधानांचा विचार करा.
अ) घटनासभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला तसेच संस्थानिकही सभेपासून दूर राहिले त्यामुळे पहिल्या बैठकीस केवळ २११ सदस्य उपस्थित होते.
ब) घटनासभेस दोन पूर्णवेळ उपाध्यक्ष असावेत असे ठरले होते.
क) डॉ. राजेंद्र प्रसाद यांची घटनासभेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली होती.Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsघटनासभेत सर्वाधिक दुरूस्त्या सुचविणारे सदस्य कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsडॉ. बाबासाहेब आंबेडकर घटनासभेवर सुरूवातीस कोणत्या प्रांतातून निवडून आले होते.
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 points“Drafting committee”ला उपाहासात्मकपणे “Drifting committee” असे कोणी संबोधले. ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsघटनासभेतील कोणते सदस्य अध्यक्षीय लोकशाही व पुर्ण सत्ता विभाजनाचे समर्थक होते.
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsभारताची घटनासभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला होता.
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 points९ डिसेंबर रोजी घटनासभेचे पहिले अधिवेशन सकाळी ११ वाजता सुरू झाले. त्यावेळी हंगामी अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा यांची ओळख कोणी करून दिली.
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsराष्ट्रपतींकडून पंत्रप्रधानाची निवड खालीलपैकी कोणत्या निकषांवर केली जाते
अ) ती व्यक्ती लोकसभेतील बहुमत्कारी पक्षाची नेता असावी
ब) ती व्यक्ती राष्ट्रपतींच्या मर्जीतील असावी
क) ती व्यक्ती लोकसभेतील बहुमताचा विश्वास प्राप्त करू शकणारी असावी
ड) संबंधित व्यक्तीच्या पक्षाला लोकसभा किंवा राज्यसभेत बहुमत असले पाहिजेCorrect
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsपंतप्रधान डॉ मनमोहन सिंग हा अन्य कोणत्याही मंत्र्याकडे देण्यात न आलेल्या अशा काही विभाग /खात्याचेही प्रमुख आहेत ते विभाग/ खाती म्हणजे
अ) कार्मिक , सार्वजनिक तक्रारी व पेन्शन ब) नियोजन मंत्रालय
क) अणुऊर्जा विभाग ड) अवकाश विज्ञान ]
कोणते बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsभारतात केंद्रीय कॅबिनेटच्या अध्यक्ष कोण असतो
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsपंतप्रधानांच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीयमंत्री राजीनामा देत नसेल तर
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsराष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधी संदर्भ ______ मध्ये सापडतात
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsभारतीय राज्य शिस्टा चारानुसार पदनाम श्रेणीमध्ये राज्यात खालीलपैकी कोणाचे स्थान सर्वात वरची आहे
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या
अ) भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका हि संविधानाचा भाग असून त्यामध्ये ३६८ व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते
ब) भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका संविधानाचा भाग नाही आणि त्यांमध्ये दुरुस्ती करता येत नाही
क) उद्देशपत्रिका हि संविधानाची भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाचा ‘मौलिक संरचनेला” धक्का न लावता दुरुस्ती करता येतेCorrect
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 points२०१६ साली ओडिसाची स्थापना होऊन _____वर्षे पूर्ण झाली
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsभारताच्या संघराज्यात्मक पद्धती बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsआंध्रप्रदेश पुनर्रचना विधेयबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 points१७ जून १९४८ ला घोषित करण्यात आलेल्या ‘भाषावार प्रांतरचना आयोगाचे’ अध्यक्ष कोण होते
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsसध्या भारतीय संघराज्यात किती घटकराज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsभारतातील कोणत्या घटकराज्याचे क्षेत्र सर्वात लहान आहे
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 points____हे भारताचे २५ वे राज्य बनले
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे
अ) एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात २६ जानेवारी १९५० रोजी किंवा त्यानंतर परंतु १ जुलै १९८७ पूर्वी झालेला असेल तर व्यक्ती भारतीय नागरिक असते
ब) एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात १ जुलै १९८७ रोजी किंवा त्यानंतर झाला असेल आणि जर तिच्या जन्माच्या वेळी तिच्या आईवडिलांपैकी कोणीही एक भारताचे एक नागरिक असतील तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असेल
क) जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रत्येक अज्ञान मुलाचे नागरिकत्व देखील संपुष्टात येते.Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या अटींची पुर्तता झाली म्हणजे तो देश प्रजासत्ताक आहे असे म्हणता येईल ?
अ)त्या देशाचे शासन लोकप्रतिनिधीमार्फत चालविले जाणे.
ब) त्या देशातील जनतेला काही मुलभूत हक्क प्राप्त असणे.
क) त्या देशाचा सर्वोच्च प्रमुख निर्वाचित असणे.Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsसंघराज्य अस्तित्वात येण्यासाठी पुढीलपैकी कोणती अट पूर्ण होणे आवश्यकच आहे ?
अ) देशामध्ये लोकशाही शासन असणे.
ब) शासनाचे किमान दोन स्तर असणे.
क) देशाचा सर्वोच्च प्रमुख निर्वाचित असणे.Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsघटनेच्या कलम १ मध्ये भारत हा एक संघराज्य आहे असे नमुद करण्याऐवजी भारत हा एक राज्यांचा संघ आहे असे म्हणण्यामागे काय अर्थ आहे?
अ) भारतामधील राज्यांना फुटून निघण्याचा अधिकार नाही.
ब) भारतीय संघराज्य हे केंद्रोत्सारी पद्धतीतून तयार झाले आहे.Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या देशामध्ये संसदीय शासनपद्धती अस्तित्वात आहे ?
अ)ब्रिटन ब) जपान
क) कॅनडा ड) ब्राझीलCorrect
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsसंसदीय शासन पद्धतीमध्ये पुढीलपैकी कोणती वैशिष्ठे आवश्यक आहेत ?
अ) नामधारी व वास्तव शासन प्रमुख
ब) सामुहिक जबाबदारी
क) राजकीय एकजिनसीपणा
ड) कनिष्ठ सभागृहाचे विसर्जन
इ) सत्ताविभाजनाचे तत्वCorrect
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsसंसदीय शासन पद्धतीचे पुढीलपैकी कोणते फायदे सांगता येतील ?
अ)कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळ यांच्यात सुसंवाद
(Harmony Between Legislature and executive)
ब) एकाधिकारशाहीस प्रतिबंध बसतो.
क) शासनामध्ये व्यापक प्रतिनिधित्व प्राप्त होते.
ड) शासनामध्ये स्थिरता येते.Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsपुढील विधाने वाचून पूर्ण बरोबर विधाने निवडा
अ)प्रत्येक लोकशाही राज्यव्यवस्था ही प्रजासत्ताक असते.
ब) भारताने न्याय, स्वातंत्र्य, समता बंधुता ही तत्वे फ्रान्सच्या घटनेवरून घेतली आहेत.
क) अध्यक्षीय लोकशाही हा प्रातिनिधिक लोकशाहीचाच एक प्रकार आहे.Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsविधान अ) भारताचा राष्ट्रपती निर्वाचित असतो.
विधान ब) भारत एक प्रजासत्ताक राज्यव्यवस्था आहे.Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsभारतीय घटनेने आपल्याला सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय प्रस्थापित करून दिला आहे. तर राजकीय न्याय यामध्ये कशाचा समावेश होतो ?
अ) धर्म, जात, वंश इ. आधारावर भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक देणे.
ब) राजकीय पदे सर्वांसाठी खुले असणे.
क) मतदान करण्याचा हक्क असणे.Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsलोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsवित्त विधयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsजास्तीत जास्त किती दिवस अर्थविषयक विधेयक राज्यसभा स्वतःकडे ठेवू शकते ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsधनविधेयक- ——-प्रस्तुत केले जाते.
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsविधिनियमांसंबंधीच्या प्रस्तावाला काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsशुन्य प्रहर’ हा कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्याचा संसदीय कामकाजातील भाग हा—— येतो.
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 points‘अल्प कालीन चर्चा’ उपस्थित करण्यासाठी ——-यांना सुचना (Notice) द्यावी लागते.
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsलोकसभेचा सदस्य प्रतिदिनी तारांकित व अतारांकित अशा दोन्ही ——-पेक्षा जास्त प्रश्न विचारु शकत नाही.
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsकायद्यापुढील समानता हा नियम अनिर्बंध नाही. त्याबाबतीत घटनात्मक आणि अन्य अपवाद आहेत . खालीलपैकी कोणते अनुच्छेद १४ ला अपवाद आहेत ?
अ) भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काही विशेष हाक आहेत
ब) संसद सदस्य आणि राज्याच्या विधिमंडळाचे सदस्य यांच्याविरुद्ध त्यांनी अथवा राज्य विधिमंडळात केलेल्या भाषणाबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालविता येत नाही
क) परदेशी दूत आणि राजनीती तज्ञ यांना फौजदारी दाव्याबाबत विशेष हक्क नाहीत तर केवळ दिवाणी दाव्याबत आहेत
ड) अनुच्छेद ३१-C हा अनुच्छेद १४ ला अपवाद आहेCorrect
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsखालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या तरतुदी द्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी हमी मिळते
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsभारताच्या राज्यघटनेच्या _____भागात नागरिकांच्या मूलभूत हक्काविषयी तरतुदी करण्यात आल्या आहेत
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
राज्यशास्त्र सराव पेपर