राज्यशास्त्र सराव पेपर
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: राज्यशास्त्र सराव पेपर 197
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
राज्यशास्त्र सराव पेपर 197
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsइ.स. 1922 मध्ये खालीलपैकी कोणी म्हटले की, “भारताचे संविधान भारतीयांच्या इच्छेनुसार होणार” ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 points1924 साली कोणी ब्रिटीश सरकारकडे मागणी केली की, भारतीय संविधान निर्मितीसाठी संविधान सभा गठीत करावी ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsराष्ट्रीयसभेने कोणत्या वर्षी बाह्य हस्तक्षेपा विना भारतीय जनतेकडून संविधान निर्माण करण्याची मागणीचा प्रस्ताव संमत केला ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsसंसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक हे तत्व——–च्या राज्यघटनेवरुन स्वीकारले गेले ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsकॅबिनेट मिशन योजनेच्या प्रस्तावानुसार संविधान सभेत किती सदस्य असणार होते ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsसंविधान सभेमध्ये किती सदस्य निर्वाचित होते ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsसंविधान सभेत हाय कमिशनर क्षेत्राचे किती प्रतिनिधी होते ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsराजकुमारी अमृता कौर ह्या कोणत्या मतदार संघातुन संविधान सभेवर निवडून आल्या होत्या.
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsसंविधान सभेची पहिली बैठक कधी भरली ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsसंविधान सभेचे हंगामी / तात्पुरते अध्यक्ष कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsपुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ)मसुदा समितीची स्थापना स्वातंत्र्यानंतर करण्यात आली.
ब) मसुदा समितीमध्ये एकूण आठ सदस्य होते व त्यामध्ये एकही महिला सदस्य नव्हती.
क) मसुदा समितीमध्ये बी.एल. मित्तर यांच्या आजारीपणामुळे टी.टी.कृष्णमचारी यांची नियुक्ती करण्यात आली.
ड) मसुदा समितीमध्ये डी.पी.खेतान यांच्या मृत्यूमुळे एन. माधवराव यांची नियुक्ती करण्यात आली.Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsउद्दिष्टविषयक ठरावामध्ये पुढीलपैकी कोणकोणत्या बाबींचा समावेश होता
अ)भारतात समाविष्ट होणाऱ्या सर्व भूप्रदेशांचा मिळून एक राज्यांचा संघ बनेल.
ब) भारत एक सार्वभौम व प्रजासत्ताक राज्य असेल.
क) भारतामध्ये समाविष्ठ होणाऱ्या भूप्रदेशास स्वायत्तताअसेल. तसेच शेष अधिकार राज्यांना प्राप्त होतील.
ड) सार्वभौम व स्वतंत्र भारताची सर्व अधिकारिता जनतेमध्ये निहित असेल.Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsभारत स्वातंत्र्य कायदा, १९४७ नुसार घटनासभेमध्ये पुढीलपैकी कोणकोणते बदल झाले ?
अ) आपली घटनासभा पूर्ण सार्वभौम बनली.
ब) घटनासभा एक कायदेमंडळ म्हणूनही कार्य करू लागली.
क) घटनासभेची एकूण सदस्यसंख्या ३८९ वरून २९९ पर्यंत कमी झाली. त्यामध्ये संस्थानिकाकडून नामनिर्देशित सदस्य संख्या ७३ पर्यंत कमी झाली.Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsघटनेचा अंतिम कच्चा मसुदा घटनासभेमध्ये पुढीलपैकी कोणी मांडला.
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsघटना अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर लगेच पुढीलपैकी कोणते कायदे रद्द झाले.
अ) भारत स्वातंत्र कायदा, १९४७
ब) भारत सरकार कायदा, १९३५
क)प्रिव्ही कॉन्सिल अधिकारक्षेत्र रद्दबातल कायदा, १९४९Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsघटना अंमलबजावणीपूर्वी, २६ नोव्हेंबर १९४९ ला कोणकोणत्या कलमांची अंमलबजावणी सुरू झाली होती.
अ) कलम ५ ते ९ ब) कलम ६०
क) कलम ३२४ ड) कलम ३६६, ३६७
ई) कलम ३६८ व ३६९Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsस्वातंत्र्यानंतर घटनासभेमधील ब्रिटिश प्रांतासाठी मिळालेल्या जागा व संबंधित प्रांत यांच्या जोड्या लावा.
प्रांत जागा
अ) मद्रास i) ४९
ब) बॉम्बे ii) २१
क) संयुक्त प्रांत iii) १९
ड) पश्चिम बंगाल iv) ५५Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsघटनासभेचे पहिले अधिवेशन कोणत्या काळात पार पडले.
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsपुढील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा.
अ)घटनासभेचे एकूण ११ अधिवेशने पार पडली.
ब) शेवटचे अधिवेशन २६ नोव्हेंबर १९४९ ते २४ जानेवारी १९५० पर्यंत चालले.
क) घटनासभेच्या पहिल्या अधिवेशनात उद्दिष्टविषयक ठराव मांडण्यात आला.Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsघटनासभा म्हणजेच काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच भारत अशी टिका घटनासभेबाबत कोणी केली.
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsविरोधी पक्षनेत्यास ‘पर्यायी पंतप्रधानांची’ उपमा कोणी दिली ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsपुढीलपैकी घटनेच्या कोणत्या भागामध्ये संकीर्ण तरतुदी दिल्या आहेत? (Miscellaneous provisions)
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsभारत एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे असे पुढीलपैकी कोणत्या बाबीतून स्पष्ठ होते ?
अ) प्रस्तावना ब) मूलभूत हक्क
क)मार्गदर्शक तत्व ड) कलम ३२५Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या घटनादुरूस्तीद्वारे भारतीय राज्यवस्थेस ‘संघराज्यांतर्गत संघराज्य’ (Federalism in Federal System) असे स्वरूप प्राप्त झाले असे म्हणता येईल.
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती घटनादुरूस्ती भारतीय राज्यव्यवस्थेतील संघराज्यवाद या तत्वाला छेद देणारी ठरली ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsभारताने ‘कायदयाचे अधिराज्य’ ही संकल्पना ब्रिटनकडून घेतली आहे. भारतीय घटनेत पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी ‘कायदयाचे अधिराज्य’ (Rule of Law) ही संज्ञा शब्दश: दिसून येते ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते तत्व संसदीय शासनव्यवस्थेचे पायाभूत तत्व (Bedrock principle of parliamentary government) आहे असे म्हणता येईल ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsभारतीय घटनेतील संसदीय शासनव्यवस्थेचा पाया दर्शविणारी कलमे कोणती ?
अ) कलम ७४ ब) कलम ७५
क) कलम १६४ ड) कलम १६५Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsपुढीलपैकी कोणकोणत्या देशात संघराज्यीय शासनव्यवस्था आहे ?
अ) ब्राझील ब) कॅनडा
क) स्वित्र्झलँड ड) चीनCorrect
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsसंघीय शासन व्यवस्थेमध्ये
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsपहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनित करण्यात आले होते
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsआर्थिक न्यायाचे’ तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात समाविष्ट केलेले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या
अ) उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याच्या आग्रह धरता येत नाही
ब) उद्देशपत्रिका राज्यघटनेच्या इतर तरतुदींप्रमाणे दुरुस्ती करता येत नाही
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsभारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सामिलीत झाले
अ) राष्ट्राची एकता
ब) राष्ट्राची अखंडताCorrect
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या
अ) भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका हि संविधानाचा भाग असून त्यामध्ये ३६८ व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते
ब) भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका संविधानाचा भाग नाही आणि त्यांमध्ये दुरुस्ती करता येत नाही
क) उद्देशपत्रिका हि संविधानाची भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाचा ‘मौलिक संरचनेला” धक्का न लावता दुरुस्ती करता येतेCorrect
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 points२०१६ साली ओडिसाची स्थापना होऊन _____वर्षे पूर्ण झाली
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsखालीलपैकी कोणास संसद सभासदाच्या मित्र तत्वज्ञ व मार्गदर्शन म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsपुढील कोणते विधान अयोग्य आहे?
अ) २०१४ च्या भारताच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सर्वात उत्तुंग म्हणजे जवळपास ६६% होती.
ब) या पूर्वीचा सर्वात मोठा आकडा १९८४ मधील होता, तो होता सुमारे ५४ %Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsआतांकीत प्रश्नाचे उत्तर किती काळात देण्याची सर्वसाधारणपणे शासनास मुभा असते ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsजर एखाद्या व्यक्तीची राष्ट्रपती म्हणून झालेली निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने रद्दबादल केली तर त्या व्यक्तीने तत्पूर्वी केलेले आदेश
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या
अ) विभागीय परिषदा ह्या घटनात्मक संस्था आहेत.
ब) पंतप्रधान हे सर्व विभागीय परिषदांचे अद्यक्ष म्हणून कार्य करतात.
क) प्रत्येक मुख्यामंत्री हा आळीपाळीने विभागीय पारशेडचं उपअद्यक्ष म्हणून कार्य करतो
ड) दोन किंवा अधिक विभागीय परिषदांच्या संयुक्त परिषदांच्या बैठकीचे अध्यक्षस्थान केंद्रीय गृहमंत्री भूषवितो.Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsअनुच्छेद ३५२ खाली आणीबाणीच्या घोषणेबाबत विधाने विचारात घ्या
अ) तिच्या घोषणेपासून एक महिन्यायाच्या काळ संपल्यानंतर ती अपोआप संपुष्ठात येते, जर तिला लोकसभेच्या ठरावाद्वारे वरील कालावधी संपण्याचा अगोदर मान्यता मिलाली नाही तर,
ब) राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करण्याच्या अधिकार आहे मात्र त्यासाठी संपूर्ण मंत्रितमंडळाने त्यांना ती घोषित करण्यासाठी लिखित स्वरूपात शिफारस केली तरCorrect
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsविभागीय परिषदा संदर्भात खालील कोणते विधाने बिनचूक नाही
अ) विभागीय परिषदा ह्या घटनात्मक संस्था आहेत
ब) १९५६ च्या राज्यपुनर्रचना कायद्यानुसार त्याची निर्मिती झाली आहे
क) केंद्रीय गृहमंत्री हा विभागीय परिषदांचा अध्यक्ष असतो
ङ) भारतात एकूण सात विभागीय परिषद देशातील एकूण सात विभागांसाठी निर्माण करण्यात आला आहेCorrect
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsकेंद्र राज्य संघर्षात व राज्यांना वित्तीय स्वायत्ता प्रदान करण्याच्या संदर्भात काय खरे नाही ?
अ) स्वातंत्र्यापासून केंद्र आपले कार्य क्रमाक्रमाने अशा रीतीने वाढवत आएह कि राज्ये केंद्र्कावर पूर्णपणे विसंबून राहतात
ब) केंद्राचे वित्तीय स्तोत्र लवचिक नाहीं.Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsयुद्ध परकीय आक्रमान किवा लष्करी उठाव यामुळे निर्माण होणार्या आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी घटनेचे केंद्र शासनाला कोणते विशेष अधिकार दिले आहेत योग्य पर्याय निवडा
अ) केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये महसूल वाटपाच्या संदर्भात असलेल्या तरतुदीमुळे केंद्र बदल करू शकते
ब) राज्यांना त्यांचे कार्यकारी अधिकार वापरण्यासंद्र्भात केंद्र शासन आदेश देऊ शकते
क) राज्य सूचीमध्ये कोणत्याही विषयावर संसद कायदे करू शकते
ड) उच्च न्यायालयाने न्यायाधीश तसेच राज्य सरकारच्या कार्म्चारांच्या पगारात कपात करण्याचे आदेश केंद्र देऊ शकतेCorrect
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsविधान : अ) भारताच्या राज्यघटनेत ;अल्पसंख्याक’ शब्दाची व्याख्या नाही कारण
ब) अल्पसंख्याक अयोग ही बिगर घटनात्मक संस्था आहे.Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsउद्देश प्रतिकेत बहाल केलेल्या ‘स्वातंत्र्याचा’ बरोबर क्रम आहे.
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsगटाबाहेरचा शब्द ओळखा.
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना, सामाजिकCorrect
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
राज्यशास्त्र सराव पेपर