राज्यशास्त्र सराव पेपर
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: राज्यशास्त्र सराव पेपर 190
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
राज्यशास्त्र सराव पेपर 190
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsआपली घटनसभा पूर्ण सार्वभौम कधी झाली?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsराष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत घटनासभेने अनुक्रमे कधी संमत केले ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsपुढील विधाने वाचून पूर्ण बरोबर असलेली विधाने निवडा.
अ)घटनासभेच्या एकूण सदस्यांपैकी ११ ब्रिटिश प्रांतातून २९६ सदस्य निवडून दयावयाचे होते तर संस्थानिकांकडून ९३ सदस्य नामनिर्देशित करावयाचे होते.
ब) घटनासभेतील जागा ‘हिंदू, मुस्लीम आणि शीख’ या तीन महत्वाच्या समुदायामध्ये विभागल्या गेल्या होत्या.Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsघटनासभेच्या पहिल्या अधिवेशनात पुढीलपैकी काय घडले?
अ) सच्चिदानंद सिन्हा यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड.
ब) डॉ. राजेंद्रप्रसाद आणि एच.सी मुखर्जी यांची अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून निवड.
क) पंडित नेहरूंनी उद्दिष्टविषयक ठराव मांडला.Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsघटनासभेच्या पहिल्या बैठकीस (९ डिसेंबर १९४६) रोजी कोणकोणत्या देशाने घटनसभेस उद्देशून घटनानिर्मितीसाठी सदिच्छा संदेश (Good will Message) पाठविले होते.
अ) अमेरिका
ब) चीन
क) ऑस्ट्रेलियाCorrect
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsपुढील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा.
अ)घटनासभेच्या एकूण आठ बृहद / प्रमुख समिती (major committees) होत्या.
ब) संघ अधिकार समिती, राज्यांशी वाटाघाटीविषयक समिती व संघ घटना समिती या तिन्ही समितींचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू हे होते.
क)मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष सरदार पटेल होते.Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsपुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ)मसुदा समितीची स्थापना स्वातंत्र्यानंतर करण्यात आली.
ब) मसुदा समितीमध्ये एकूण आठ सदस्य होते व त्यामध्ये एकही महिला सदस्य नव्हती.
क) मसुदा समितीमध्ये बी.एल. मित्तर यांच्या आजारीपणामुळे टी.टी.कृष्णमचारी यांची नियुक्ती करण्यात आली.
ड) मसुदा समितीमध्ये डी.पी.खेतान यांच्या मृत्यूमुळे एन. माधवराव यांची नियुक्ती करण्यात आली.Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsउद्दिष्टविषयक ठरावामध्ये पुढीलपैकी कोणकोणत्या बाबींचा समावेश होता
अ)भारतात समाविष्ट होणाऱ्या सर्व भूप्रदेशांचा मिळून एक राज्यांचा संघ बनेल.
ब) भारत एक सार्वभौम व प्रजासत्ताक राज्य असेल.
क) भारतामध्ये समाविष्ठ होणाऱ्या भूप्रदेशास स्वायत्तताअसेल. तसेच शेष अधिकार राज्यांना प्राप्त होतील.
ड) सार्वभौम व स्वतंत्र भारताची सर्व अधिकारिता जनतेमध्ये निहित असेल.Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsभारत स्वातंत्र्य कायदा, १९४७ नुसार घटनासभेमध्ये पुढीलपैकी कोणकोणते बदल झाले ?
अ) आपली घटनासभा पूर्ण सार्वभौम बनली.
ब) घटनासभा एक कायदेमंडळ म्हणूनही कार्य करू लागली.
क) घटनासभेची एकूण सदस्यसंख्या ३८९ वरून २९९ पर्यंत कमी झाली. त्यामध्ये संस्थानिकाकडून नामनिर्देशित सदस्य संख्या ७३ पर्यंत कमी झाली.Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsघटनेचा अंतिम कच्चा मसुदा घटनासभेमध्ये पुढीलपैकी कोणी मांडला.
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsभारतीय राज्यव्यवस्थेतील पुढीलपैकी कोणती वैशिष्ठे संघराज्यविरोधी (Antifederal) किंवा एकात्म व्यवस्थेकडे झुकणारी आहेत ?
अ) घटनेची लवचिकता.
ब) घटनेची सर्वोच्चता.
क) एकच घटना
ड) राज्यसभेत वेगवेगळ्या राज्यांना वेगवेगळे प्रतिनिधीत्वCorrect
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या देशात दुहेरी नागरिकत्व अस्तित्वात आहे?
अ) अमेरिका
ब) स्वित्र्झलँड
क) ऑस्ट्रेलियाCorrect
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsभारतातील कोणत्या यंत्रणा संघराज्यविरोधी यंत्रणा आहेत ?
अ) भारतीय न्यायव्यवस्था
ब) भारतातील लेखापरिक्षण यंत्रणा
क) भारतातील निवडणुक यंत्रणा
ड) लोकसेवा आयोगCorrect
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsभारताची राज्यव्यवस्था ही ‘रचनेवरून संघराज्यवादी आहे पण खऱ्या हेतुने ती एकात्म आहे’ (Federal in form unitary in spirit) असे वर्णन कोणी केले?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 points“भारतीय संघराज्य दुय्यम एकात्मिक वैशिष्ठ्ये असलेले संघराज्य असण्यापेक्षा दुय्यम संघराज्यीय वैशिष्ठ्ये असलेले एकात्मिक राज्य आहे” असे कोणी म्हणले ? (Indian Union is a unitary state with subsidiary federal features rather than a federal state with subsidiary unitary features)
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsपुढे दिलेल्या भारतीय संघराज्य व्यवस्थेवरील टिका आणि संबंधित व्यक्ती यांच्या जोड्यापैकी योग्य ओळखा.
अ) पॉल अॅपलबे : अतिसंघराज्य (Extremly federal)
ब) मॉरिस जोन्स : वाटाघाटीचे संघराज्य
क) अलेक्झाँड्रोविच : भारताची पद्धत एकमेवाद्वितीय आहे. (Sui generi’s )
ड) ग्रॅनविल ऑस्टिन : सहकारी संघराज्य (co-operative federalism)Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsराज्यसभा सदस्यांची निवडणूक’ ही पद्धती कोणत्या देशाकडून घेतली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाचे सल्लाविषयक अधिकारक्षेत्र भारतीय घटनेने कोणत्या देशाकडून घेतले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsराष्ट्रीय ध्वज अस्थायी समितीचे अध्यक्ष कोण होते?
(Adhoc committee on national flag)Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsघटनासभेच्या कार्यविषयक’ समितीचे (committee on the functions on constituent assembly) अध्यक्ष कोण होते.
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsघटनासभेच्या गृहसमितीचे अध्यक्ष कोण होते ? ( (House committee)
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsमूलभूत हक्क, अल्पसंख्यांक, आदिवासीविषयक सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते.
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsघटनासभेचे अध्यक्ष राजेंद्रप्रसाद नंतर भारताचे पहिले राष्ट्रपती बनले, घटनासभेचे उपाध्यक्ष एच.सी. मुखर्जी यांची पुढीलपैकी कोणत्या राज्याचे पहिले राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsघटनासभेतील पुढीलपैकी कोणकोणते सदस्य बिगरकाँग्रेसी होते.
अ) के.टी. शाह
ब) एच.सी. मुखर्जी
क) सच्चिदानंद सिन्हा
ड) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण
इ) श्यामाप्रसाद मुखर्जीCorrect
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsभारतीय घटनेचा जवळपास… …टक्के भाग हा भारत सरकार कायदा १९३५ मधील तरतुदीवर आधारित आहे.
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsपाकीस्तानातुन भारतात आलेल्यांना नागरिकत्व देण्यासंबंधीच्या तरतुदीचा समावेश कोणत्या कलमामध्ये केला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsखालीलपैकी कशाने भारतीय नागरिकत्व प्राप्त करता येणार नाही ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsनागरिकत्व प्राप्त करने किंवा गमावण्याचे नियम सविस्तरपणे कशामध्ये वर्णीत केले आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कारणामुळे नागरिकतेचा लोप होऊ शकतो ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsनागरिकत्व प्राप्त करण्याच्या अटी निर्धारीत करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsभारतीय नागरिकत्व कोणत्या तत्त्वाने प्राप्त होते ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsकिती वर्ष भारताबाहेर राहिल्यास भारताचे नागरिकत्व रदद होते ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsघटनेच्या कलम 22 अंतर्गत काही गोष्टींचा अपवाद वगळता प्रतिबंधक स्थानबद्धते अंतर्गत जास्तीत जास्त किती काळ एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जावू शकते ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कायद्याचा समावेश प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यात होत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsकोणत्या घटनादुरुस्तीनुसार अनु. जाती/जमाती आणि इतर मागास वर्गासाठी खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsस्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांमध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याच्या अधिकाराचा समावेश ——–व्या घटनादुरुस्तीने करण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsकोणत्या घटनादुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsखालीलपैकी कोणते कलम बाह्य गटातील आहे ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsस्वातंत्रतेचे अधिकार कोणत्या कलमांतर्गत समाविष्ट आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या
अ) विभागीय परिषदा ह्या घटनात्मक संस्था आहेत.
ब) पंतप्रधान हे सर्व विभागीय परिषदांचे अद्यक्ष म्हणून कार्य करतात.
क) प्रत्येक मुख्यामंत्री हा आळीपाळीने विभागीय पारशेडचं उपअद्यक्ष म्हणून कार्य करतो
ड) दोन किंवा अधिक विभागीय परिषदांच्या संयुक्त परिषदांच्या बैठकीचे अध्यक्षस्थान केंद्रीय गृहमंत्री भूषवितो.Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsअनुच्छेद ३५२ खाली आणीबाणीच्या घोषणेबाबत विधाने विचारात घ्या
अ) तिच्या घोषणेपासून एक महिन्यायाच्या काळ संपल्यानंतर ती अपोआप संपुष्ठात येते, जर तिला लोकसभेच्या ठरावाद्वारे वरील कालावधी संपण्याचा अगोदर मान्यता मिलाली नाही तर,
ब) राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करण्याच्या अधिकार आहे मात्र त्यासाठी संपूर्ण मंत्रितमंडळाने त्यांना ती घोषित करण्यासाठी लिखित स्वरूपात शिफारस केली तरCorrect
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsविभागीय परिषदा संदर्भात खालील कोणते विधाने बिनचूक नाही
अ) विभागीय परिषदा ह्या घटनात्मक संस्था आहेत
ब) १९५६ च्या राज्यपुनर्रचना कायद्यानुसार त्याची निर्मिती झाली आहे
क) केंद्रीय गृहमंत्री हा विभागीय परिषदांचा अध्यक्ष असतो
ङ) भारतात एकूण सात विभागीय परिषद देशातील एकूण सात विभागांसाठी निर्माण करण्यात आला आहेCorrect
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsकेंद्र राज्य संघर्षात व राज्यांना वित्तीय स्वायत्ता प्रदान करण्याच्या संदर्भात काय खरे नाही ?
अ) स्वातंत्र्यापासून केंद्र आपले कार्य क्रमाक्रमाने अशा रीतीने वाढवत आएह कि राज्ये केंद्र्कावर पूर्णपणे विसंबून राहतात
ब) केंद्राचे वित्तीय स्तोत्र लवचिक नाहीं.Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsयुद्ध परकीय आक्रमान किवा लष्करी उठाव यामुळे निर्माण होणार्या आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी घटनेचे केंद्र शासनाला कोणते विशेष अधिकार दिले आहेत योग्य पर्याय निवडा
अ) केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये महसूल वाटपाच्या संदर्भात असलेल्या तरतुदीमुळे केंद्र बदल करू शकते
ब) राज्यांना त्यांचे कार्यकारी अधिकार वापरण्यासंद्र्भात केंद्र शासन आदेश देऊ शकते
क) राज्य सूचीमध्ये कोणत्याही विषयावर संसद कायदे करू शकते
ड) उच्च न्यायालयाने न्यायाधीश तसेच राज्य सरकारच्या कार्म्चारांच्या पगारात कपात करण्याचे आदेश केंद्र देऊ शकतेCorrect
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या राज्य्पालाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsराज्य विधिमंडळ ने सामंत केलेले विधेयेक राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारथ राखुउन ठेवू शकतात राष्ट्रपती
अ) विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता राखून ठेवू शकतात
ब) राज्य विधिमंडळ कडे पुनर्विचारार्थ ते विधेयक परती पाठवू शकतात
क) राष्ट्र्पतीकडून परती आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळ ने तीन महिन्यात पुनर्विचार केलाच पाहिजे आणि जर पुन्हा ते विधेयक मंजूर केले तर राष्ट्र्पातीवर त्यास समती देणे बंधन कारक असते
ड) पुनर्विचारार्थ परत आलेले विधेयक जर राज्य विधिमंडळ ने पुन्हा मंजूर केले तर राष्ट्रपतीने त्यास सहा महिन्यांच्या कालावधीत समती दिली पाहिजेCorrect
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsखालील विधानांपैकी कोणते विधान भारतीय तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहे
अ) राज्याच्या राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती हि भारतीय संघातील इतर दुसर्या राज्याची रहिवासी असली पाहिजे
देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ठांचे खात्री देण्यासाठी सर्वोच न्यायालयातील किमान एक न्यायाधीश हा मुस्लीम असला पाहिजे
क) संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असला पाहिजेCorrect
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या
अ) नुकताच ओडिशा विधानसभेत विधान परिषद निर्माण करण्याबाबत ठराव मंजूर केला आहे
ब) सध्या पांच राज्यांना विधान परिषद आएह
क) केरळ आणि गुजरातमध्ये विधान परिषद निर्माण करण्यासंबंधी प्रस्ताव संसदेमध्ये प्रलंबित आहेत
ड) विधान परिषदेचे 1/12 सदस्य हे नोदानिकृत पदवी धरकांकडून निवडले जातात
वरील पैकी कोज्न्ते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsसंविधान सभेचे कायदेविषयक सल्लगार कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsभारतीय राज्यघटना _____रोजी स्वीकारण्यात आली
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
राज्यशास्त्र सराव पेपर